महाराष्ट्र

आसाममध्ये ‘जलप्रलय’! सुमारे 30 हजार लोकांना फटका

admin
आसाम : भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यात जलप्रलय आलं आहे. आसामधील सहा राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य...
महाराष्ट्र

राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार..

admin
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या...
महाराष्ट्र

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

admin
नवी दिल्ली: राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलगा देवेंद्र...
महाराष्ट्र

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

admin
मोदी सरकारविरोधात (Modi Government) अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास ठराव लोकसभा...
महाराष्ट्र

पंकजा मुंडे राजकारणात नवा बॉम्ब फुटणार

admin
पण पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा...
महाराष्ट्र

बापाचा नाद करायचा नाही म्हणत सुप्रिया सुळेंच पवारांच्या समोर जोरदार भाषण

admin
मुंबई: लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण बाप आणि आईचा नाद नाही करायचा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि त्यांच्या...
महाराष्ट्र

गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर

admin
सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना...
महाराष्ट्र

भ्रष्टाचाराचा आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप ने सोबती केलं?

admin
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केलेले बहुसंख्य नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
महाराष्ट्र

बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

admin
बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप...
महाराष्ट्र

सोलापूर मधील 6२ मुली बेपत्ता आहे -शरद पवार

admin
मुंबई: राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या हल्ल्यावरुन आणि त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. राज्यात गेल्या सहा महिन्यात 2458...