महाराष्ट्र

६०० वाहनांच्या ताफ्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री kcr सोलापुरात दाखल

admin
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव हे आक्रमक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोर्चे बांधणी करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड आणि त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर येथे जाहीर...
महाराष्ट्र

अधिकारी झाल्यावर लग्नाची मागणी अन् हत्या?

admin
ज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत अधिकारी झालेल्या दर्शना पवारची तिचाच मित्र राहुल हंडोरेने हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या...
महाराष्ट्र

पालखी सोहळ्याला गालबोट?

admin
इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. सकाळपासून या पालखी सोहळ्यासाठी लगबग सुरु...
महाराष्ट्र

अखेर भाकरी फिरवलीच!

admin
नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना...
महाराष्ट्र

ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात

admin
2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस या रेल्वे अपघातात अनेक डबे रुळावरून घसरल्याने सुमारे 50 प्रवाशांचा मृत्यू झाला तर...
महाराष्ट्र

ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार?

admin
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट (Rs. 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता...
दक्षिण सोलापूर महाराष्ट्र

यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून परतताना लवंगी गावच्या अख्या कुटुंबाला ट्रकने चिरडले

admin
रविवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात शोककळा पसरली आहे. लवंगी गावच्या अख्या कुटुंबाला...
महाराष्ट्र

मोठा राडा जंतर-मंतरवरील कुस्तीपटूंचे तंबूही हटवले

admin
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण,...
महाराष्ट्र

73.85 कोटी रुपयांच्या आराखड्यास शिखर समितीची मान्यता

admin
विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पुरातत्वीय महत्व असणारे मंदिर आहे. मात्र यामध्ये काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे बरेच...
महाराष्ट्र

भारताने कुपोषणात पाकिस्तानला सुद्धा मागे पाडले

admin
शेती हा भारताचा कणा आहे परंतु आता आपला देशा भूकमारीच्या उंबरठ्यावर आहे ग्लोबल हंगर इंडेक्सच्या 2022 सर्व्ह मध्ये सांगण्यात आला आहे. देशातील 14 टक्के नागरिक...