2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस या रेल्वे अपघातात अनेक डबे रुळावरून घसरल्याने सुमारे 50 प्रवाशांचा मृत्यू झाला तर...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट (Rs. 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता...
रविवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात शोककळा पसरली आहे. लवंगी गावच्या अख्या कुटुंबाला...
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण,...
विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पुरातत्वीय महत्व असणारे मंदिर आहे. मात्र यामध्ये काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे बरेच...
शेती हा भारताचा कणा आहे परंतु आता आपला देशा भूकमारीच्या उंबरठ्यावर आहे ग्लोबल हंगर इंडेक्सच्या 2022 सर्व्ह मध्ये सांगण्यात आला आहे. देशातील 14 टक्के नागरिक...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:...
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय...
पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन काढले मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले....